August 8, 2024 7:31 PM
अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ – आरबीआय
अल्प आणि मध्य उत्पन्न गटातल्या देशांना अनिवासी नागरिकांनी पाठवलेल्या पैशामुळे मोठा लाभ मिळत असल्याचं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका अहवालात म्हटलं आहे. २०२९ सालापर्यंत अनिवासी भारतीयांच्या माध्यमातून भारतात येणारं परकीय चलन १६० अब्ज डॉलर्सवर पोहोचण्याचा अंदाज असल्याचं यात म्हटलं आहे.